• Sat. Sep 21st, 2024

मराठा समाजानं केंद्राकडे मागणी करावी, घटनादुरुस्तीनंतर १२ टक्के आरक्षण शक्य : बबनराव तायवडे

मराठा समाजानं केंद्राकडे मागणी करावी, घटनादुरुस्तीनंतर  १२ टक्के आरक्षण शक्य : बबनराव तायवडे

Edited by युवराज जाधव | | Updated: 26 Oct 2023, 11:18 pm

Subscribe

Babanrao Taywade : मराठा समाजाला आरक्षण हव असल्यास त्यांनी केंद्र सरकारकडे ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची मागणी करावी, असं बबनराव तायवडे म्हणाले आहेत.

हायलाइट्स:

  • मराठा समाजाने केंद्राकडे मागणी करावी
  • ५० टक्क्यांची मर्यादा शिथील व्हावी
  • मर्यादा वाढल्यास मराठा समाजाला १२ ते १३ टक्के आरक्षण मिळेल
Babanrao Taywade
बबनराव तायवाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed