आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात वारकऱ्यांचा ओघ वाढतोय..त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुर्वतयारीचा आढावा घेतलाय…त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय..बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर खोचक टीका केलीये…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत?