Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेले दीड वर्ष नाव जाहीर न करता राखून ठेवण्यात आल आहे. मात्र विधानपरिषद निवडणुकीनंतर आता रायगड जिल्ह्यात मोठा राजकीय बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.गोगावलेंनी पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय…आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत?