• Wed. Jun 17th, 2026

    फडणवीसांना टोला अन् चिमटे; ‘शक्तिपीठ’वरून जयंत पाटील यांची खोचक टीका

    फडणवीसांना टोला अन् चिमटे; ‘शक्तिपीठ’वरून जयंत पाटील यांची खोचक टीका

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    देवी-देवतांच्या नावाखाली सरकार ‘शक्तिपीठ महामार्ग’ लादतंय, असं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. खऱ्या देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली कधीच चालणार नाही, पण महाराष्ट्रातील एका’ देवाला पाहिजे, असा खोचक टोला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ईश्वरपूर येथे आयोजित शक्तीपीठ विरोधी जनआक्रोश मेळाव्यातून जयंत पाटलांनी सरकारला इशारा दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed