शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या राहुरीत पोटनिवडणूक लागलीय.कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.महाविकास आघाडीकडून गोविंद मोकाटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे.या निवडणुकीत माझा कोणी विरोधकच नाही, असे अक्षय कर्डिले यांनी म्हटले.प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर देखील कर्डिलेंनी मत व्यक्त केले.