• Fri. Mar 6th, 2026

    बोलवणं आल्यावर प्रत्येकाला जायचंय, ४ दिवसांपूर्वी अजित पवारांचे ते शब्द, बारामतीतलं शेवटचं भाषण

    बोलवणं आल्यावर प्रत्येकाला जायचंय, ४ दिवसांपूर्वी अजित पवारांचे ते शब्द, बारामतीतलं शेवटचं भाषण

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दिवंगत नेते अजित पवार यांचा बारामतीतील व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अपघाताच्या ४ दिवसांपूर्वी बारामतीत अजित पवारांचे शेवटचे भाषण झाले. ‘हे जग कायमचं राहणार, तुम्ही आम्ही आज असू, उद्या नसू..’, असे ते म्हणालेले. नियतीपुढे बोलवणं आल्यावर प्रत्येकाला जायचंय, असे ते यावेळी म्हणाले होते. अजित पवारांचे हे शब्द अन् त्यानंतरचा अपघात मन हेलावून टाकणारा आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed