• Fri. Mar 6th, 2026
    पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना अशोक चव्हाण यांचा भाषणातून थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

    Edited by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #Nanded #AshokChavan #MaharashtraTimes #MarathiNews #BJP पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना खासदार अशोक चव्हाण यांनी थेट इशारा दिला आहे. एका प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले, जो गया ओ बर्बाद हुआ… माझ्या नादी लागू नका.मला तुम्ही आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री केलं, यावेळेसही माझ्यासोबत उभे राहा.चव्हाणांनी भावनिक पण आक्रमक साद घातल्याने त्याचं विधान चर्चेत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed