• Sat. Sep 19th, 2026

सेटलमेंटच्या राजकारणातून परभणीकरांना मुक्त करायचं आहे, रत्नाकर गुट्टेंची मोठी घोषणा!

सेटलमेंटच्या राजकारणातून परभणीकरांना मुक्त करायचं आहे, रत्नाकर गुट्टेंची मोठी घोषणा!

Maharashtra Times

परभणी जिल्हा हा निजाम कालीन जिल्हा आहे, पण या परभणी शहराचा विकास….आतापर्यंत झाला नाही हा विकास न होण्याचे कारण म्हणजे येथे सर्वपक्षीय सेटलमेंट आहेत.निवडणुका झाल्यानंतर सर्वजण एकत्र होतात आणि शहराला लुटण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे या सेटलमेंटच्या राजकारणातून परभणीकरांना मुक्त करणे आणि….शहराचा विकास करण्यासाठीच एक स्वतंत्र पॅनल उभा करणार आहे. अशी घोषणा गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे.रत्नाकर गुट्टेंशी संवाद साधलाय परभणीचे प्रतिनिधी डॉ. धनाजी चव्हाण यांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed