सेटलमेंटच्या राजकारणातून परभणीकरांना मुक्त करायचं आहे, रत्नाकर गुट्टेंची मोठी घोषणा!
Maharashtra Times•16 Dec 2025, 9:21 pm परभणी जिल्हा हा निजाम कालीन जिल्हा आहे, पण या परभणी शहराचा विकास….आतापर्यंत झाला नाही हा विकास न होण्याचे कारण म्हणजे येथे सर्वपक्षीय सेटलमेंट आहेत.निवडणुका…