• Sat. Jun 6th, 2026

    देवाभाऊ नसले तरी खात्यातीत पैसे बंद होतील, १५०० रुपयांशी ईमानदारी ठेवा; जयकुमार गोरेंचं विधान

    देवाभाऊ नसले तरी खात्यातीत पैसे बंद होतील, १५०० रुपयांशी ईमानदारी ठेवा; जयकुमार गोरेंचं विधान

    Maharashtra Times

    मंत्री जयकुमार गोरे यांनी लाडक्या बहिणींना भाजपला मत देण्याचे आवाहन केले.लाडक्या बहिणींनी १५०० रुपयांशी ईमानदारी ठेवली पाहिजे, असे विधान गोरेंनी केले.देवाभाऊ नसले तर तुमच्या खात्यातील पैसै बंद होतील, असेही गोरे म्हणाले.पैसे कुणाचेही घ्या, पण मत त्यांना कुणाला देऊ नका, असे गोरे यांनी म्हटले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed