• Sat. Mar 7th, 2026
    अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमात गोंधळ, फडणवीसांना फोन करा; पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी!

    Authored by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये….खासदार अशोक चव्हाण यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं आंदोलकांनी चव्हाणांकडे फडणवीसांना फोन करण्याची प्रामुख्याने मागणी केली.यावेळी, उपवर्गीकरण झालंच पाहिजे, आरक्षण उपवर्गीकरण हक्काचं! नाही कुणाच्या बापाचं! लोकस्वराज्य आंदोलनाचा विजय असो!” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या घटनेमुळे आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed