• Sat. Mar 7th, 2026

    विजयकुमार घाडगे अजितदादांवर संतापले, पूरग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची मागणी

    विजयकुमार घाडगे अजितदादांवर संतापले, पूरग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची मागणी

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times

    धाराशिवमध्ये महापूरानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसानधाराशिव दौऱ्यावर असताना अजितदादांकडे शेतकऱ्यानं कर्जमाफीची मागणी केली होती. पैशाचं सोंग आणता येत नाही, असं उत्तर अजितदादांनी यावेळी दिलं होतं. अजितदादांच्या या वक्तव्याचा विजयकुमार घाडगेंनी समाचार घेतला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed