Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•26 Sep 2025, 7:28 pmधाराशिवमध्ये महापूरानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसानधाराशिव दौऱ्यावर असताना अजितदादांकडे शेतकऱ्यानं कर्जमाफीची मागणी केली होती. पैशाचं सोंग आणता येत नाही, असं उत्तर अजितदादांनी यावेळी दिलं होतं. अजितदादांच्या या वक्तव्याचा विजयकुमार घाडगेंनी समाचार घेतला. Post navigationBuldhana News : तिघे सोबत घराबाहेर पडले, दोघांचा बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून मृत्यू; आई-वडिलांचा हंबरडासंशयाने संसाराची राखरांगोळी! दारुड्या नवऱ्याचा जाच, 3 वर्षांच्या चिमुकलीसह विवाहितेची विहिरीत उडी, घटनेनं हळहळ
Pune Crime: पुण्यात नोकरीसाठी आल्या, पण बुधवार पेठेत अडकल्या; देहविक्रयसाठी ग्राहकांकडे पाठवलं, अखेर चार महिलांची सुटका! Mar 7, 2026 MH LIVE NEWS
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणेदरम्यान तिसरा द्रुतगती मार्ग, लोणावळा-खोपोली नवा रस्ता; बोगदे, उड्डाणपुलांचा समावेश Mar 7, 2026 MH LIVE NEWS
IT Officer Prajwal Pol : बापाच्या घामाचं चीज झालं! UPSC परीक्षेत शेतकरी पुत्राचा डंका, छ.संभाजीनगरमधील प्रज्वलची मोठी झेप Mar 7, 2026 MH LIVE NEWS