• Sat. Mar 7th, 2026

    latur rain news

    • Home
    • निलंगा तालुक्यात सर्वाधिक नुकसान, शेतकऱ्यांना मदतीची गरज, संभाजी पाटील निलंगेकरांकडून पाहणी

    निलंगा तालुक्यात सर्वाधिक नुकसान, शेतकऱ्यांना मदतीची गरज, संभाजी पाटील निलंगेकरांकडून पाहणी

    Maharashtra Times•25 Sep 2025, 11:56 am अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यात खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.हाताला आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत.लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान निलंगा तालुक्यात झाले…

    लातुरात अवकाळीचा कहर, वीज पडून तरुणीचा मृत्यू, ११ जनावरं दगावली, बळीराजा चिंतेत

    लातूर : लातूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले असून शेत शिवारात गारांचा सडा पडला आहे. त्यामुळे शेत पिकांसह बागायती शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. विजांचा कडकडाट होऊन अनेक ठिकाणी वीज…

    You missed