• Mon. Jun 15th, 2026
    पहलगाम हल्ल्यानंतर पाकसोबत सामना खेळणे चुकीचे, शिवाजी पार्कमधील खेळाडू काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    आशिया कपमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांसमोर येणार आहेत. मात्र, भारतातून या सामन्याला जोरदार विरोध होताना दिसतोय.पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले.उद्याच्या या सामन्याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं असताना विरोधही तितकाच आहे. या सामन्याविषयी शिवाजी पार्क येथील खेडाळू आणि प्रशिक्षकांना नेमकं काय वाटतं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed