• Sat. Mar 7th, 2026
    हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका करण्याची आवश्यकता नाही; विखेंनी ऐकवलं!


    मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लक्ष्मण हाकेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राजकारणात अशा लोकाचं समाजासाठी काहीही योगदान नाही. प्रसिद्धीच्या झोतात येऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने विरोध केल्याचे एकही उदाहरण नाही.मराठा समाज जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय, त्यात आक्षेप असण्याचे कारण काय?अपघाताने पुढारी झालेले लोक अशा पद्धतीने राजकारण करताय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed