मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणासाठी सुरू असलेली लढाई यशस्वी झाली आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आंदोलकांचा विजय झाल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं. यानंतर मुंबईसह राज्यभरात मराठा आंदोलकांचा उत्साह गगनात मावेनासा झालेला दिसतोय.
Maratha Reservation | Manoj Jarange लढले, समाजाला न्याय मिळाला; थार नाचवत मराठा आंदोलकांचा जल्लोष
