२९ ऑगस्टपासून मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. यादरम्यान रविवारी मध्यरात्री जरांगेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जरांगे पाटलांच्या शरीरातील पाणी पातळी कमी झाली असल्याचे समजते. यावेळी डॉक्टरांनी जरांगेंना सतत पाणी पिण्याचा सल्ला दिल्याचेही समजतेय.