आरक्षणासाठी मुंबईला निघालेले मनोज जरांगे सध्या जुन्नरमधून रवाना झालेत. प्रचंड मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यादरम्यान मनोज जरांगे शांतता राखण्याचे आवाहन वारंवार करत आहेत. ओबीसीतून आरक्षण घेणारच असा विश्वासही यावेळी जरांगेंनी बोलून दाखवला.