मनोज जरांगेंसह मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या दिशेने येत आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी मराठा बांधवांची भूमिका आहे. आरक्षणाचा गुलाल उधळणारच असा निर्धार मराठा समाजाने केला आहे.