Raigad News : बनावट कागदपत्रे तयार करून एका नेपाळी दाम्पत्याने भारत सरकारची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पण या दाम्पत्याच्या मुलीच्या एका चुकीमुळे नेपाळी दाम्पत्याचे बिंग फुटले. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत सरकारची फसवणूक; मुलीच्या एका चुकीमुळे फुटले नेपाळी दाम्पत्याचे बिंग
