विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (२ जुलै) तिसरा दिवस आहे.यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे.मी कोंबडी खात नाही म्हणून मला भाव माहिती नाही, असं महाजन म्हणाले.वीज पडून होणाऱ्या नुकसानीबाबत भास्कर जाधवांनी केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.