• Thu. Mar 12th, 2026
    धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली मनातील खंत; बीड प्रकरणावर काय म्हणाले?

    Authored by: सूरज सकुंडेContributed by: पाचेंद्रकुमार टेंभरे|Maharashtra Times

    बीड प्रकरणामुळं धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर आमनेसामने आले आहेत. बीड प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, असं धनंजय मुंडे म्हणाले. मी २५ वर्षांच्या राजकारणात कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत, असं मुंडे म्हणाले. माझ्यावर मिडिया ट्रायल झाली, अशी खंत धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed