• Tue. Sep 15th, 2026

ठाकरेंच्या मोर्चावर प्रश्न, फडणवीसांनी आभार मानले पण जशास तसं सुनावलं, शेवटी काय घडलं?

ठाकरेंच्या मोर्चावर प्रश्न, फडणवीसांनी आभार मानले पण जशास तसं सुनावलं, शेवटी काय घडलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्रावर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतलं. या आधी काढण्यात आलेले दोन्ही जीआर हे रद्द करत असल्याची घोषणा फडणवीसांनी केली. या संदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार…असून त्याच्या अहवालानंतर यावर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान पत्रकार परिषदेच्या शेवटी पत्रकारांनी फडणवीसांना ठाकरेंवर प्रश्न विचारला. यावेळी फडणवीसांना ठाकरेंचे आभार मानले पण जशास तसं उत्तरही दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed