• Thu. Mar 12th, 2026
    शेतकरी अनुदानापासून वंचित, सरकार मस्तीत! शाही मेजवानीवरून राज्यातील शेतकरी संतप्त

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने अनेक योजनांचा निधी वळवला जातोय.असं असताना अंदाज समितीच्या सदस्यांसाठी शाही भोजनाचा बेत करण्यात आला होता.चांदीच्या थाळीतील भोजनामुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येतेय.विरोधकांसह राज्यातील शेतकरी वर्गामध्ये देखील यामुळे संतापाची लाट उसळली आहे. सरकारकडे आता कुठून पैसे आले? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed