• Sun. Mar 8th, 2026

    वादळी वाऱ्यांचा अभ्यास करून राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याची रचना | देवेंद्र फडणवीस

    वादळी वाऱ्यांचा अभ्यास करून राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याची रचना | देवेंद्र फडणवीस

    Maharashtra Times 11 May 2025, 5:01 pm

    राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती.आज सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे.जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं.किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed