कल्याणमध्ये एका धक्कादायक घटनेत, मित्राने दारूसाठी पैसे न दिल्याने वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले, या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना एसीपी कार्यालयापासून हाकेच्या अंतारावर घडली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Kalyan News : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रांमध्ये राडा, ACP कार्यलयापासून हाकेच्या अंतरावर हाणामारीचा थरार
