पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे – मंत्री गिरीश महाजन – महासंवाद
मुंबई, दि. २: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस सुरू आहे. विशेषतः मुंबईत चांगला पाऊस होत असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची…
विधानपरिषद कामकाज – महासंवाद
महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत योजनांची प्रभावी अंमलबजावणी; पॅलिएटिव्ह केअरला मिशन मोडमध्ये गती – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. २ : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य…
कर्जमुक्ती म्हणजे नवी आर्थिक सुरुवात; शेतकऱ्यांच्या पतक्षमतेला मिळणार नवे बळ – महासंवाद
नियमित कर्जफेडीमुळे वाढेल पतक्षमता; भविष्यात कर्ज मिळण्याची प्रक्रिया होईल अधिक सुलभ शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज हे केवळ आर्थिक सहाय्य नसून, शेतीच्या उत्पादन चक्राला गती देणारे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, कर्ज थकीत…
कर्जमुक्ती : अन्नदात्याच्या भविष्यावर केलेली गुंतवणूक – महासंवाद
कर्जमुक्ती केवळ खर्च नाही; ती राज्यातील अन्नदात्यांच्या भविष्यावर केलेली खरी गुंतवणूक आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ कडे पाहताना ही भावना प्रकर्षाने जाणवते. ही योजना…
आरावी व श्रीवर्धन बीच विकासकामांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा – महासंवाद
मुंबई, दि. २: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळावी आणि समुद्रकिनाऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी मौजे आरावी (ता. श्रीवर्धन) येथील बीच सुशोभीकरण; तसेच श्रीवर्धन बीचला ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी सुरू असलेल्या…
मुंबईत पीएसएफएस व एएसयूएसई सर्वेक्षणाला प्रारंभ; नागरिक, लघुउद्योजकांना अचूक माहिती देण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. २ : भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत देशभरात PLFS (Periodic Labour Force Survey) आणि ASUSE (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises) ही महत्त्वाची सर्वेक्षणे राबविण्यात येत…
विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) योजना शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी लाभदायक – मंत्री भरत गोगावले – महासंवाद
रायगड-अलिबाग, दि.२(जिमाका) : भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत राबविण्यात येणारी विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) (VB-G RAMG) ही योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे…
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा २ लक्ष ९७ हजार शेतकऱ्यांना लाभ – महासंवाद
महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहे. शेतकरी हिताचे निर्णय व कल्याणकारी योजनांतून याची प्रचिती येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’…
कर्जमुक्तीसाठी प्रश्नोत्तरे – महासंवाद
नैसर्गिक संकट व कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकरी बांधवांना पुन्हा सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेतांना शेतकरी बांधवांना काही…
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची विजया मेहता यांना श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. २ : ज्येष्ठ नाट्य निर्मात्या व दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाबद्दल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दुःख व्यक्त केले आहे. असामान्य प्रतिभा, दूरदृष्टी, प्रयोगशीलता आणि सृजनशीलतेच्या बळावर त्यांनी…