भटके-विमुक्त समाजाच्या समस्या निवारणासाठी त्रिस्तरीय समित्या- मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. २४ : राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच या समाजावर होणाऱ्या अमानवीय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची…
मध्य भारतातील रुग्णांना मिळणार अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी सुविधा – महासंवाद
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती-जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा; हेलीपॅड व एअर ॲम्बुलन्सची सुविधानागपूर, दि. २४ : जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज…
जलव्यवस्थापन कृती पंधरवडाअंतर्गत जलदौड संपन्न – महासंवाद
सांगली, दि. २४ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६” अंतर्गत आज दहाव्या दिवशी जलदौड काढण्यात आली. सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे…
वृद्ध कलावंतांची आधार पडताळणी तत्काळ करा- मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. २४ : राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यासाठी आवश्यक असलेली आधार पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून वृद्ध कलावंतांचे मानधन तत्काळ देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व…
जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात महाराष्ट्र मोठी भरारी घेणार- मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
मुंबई, दि. २४ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेली डिजिटल गेम डेव्हलपर स्पर्धा युवकांसाठी नवी संधी निर्माण करणारी ठरेल, असा…
पोलीस क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राचे ‘महा-ऑलिंपिक’- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. २४ : नेहमी कायदा-सुव्यवस्थेसाठी रस्त्यावर खंबीरपणे उभे राहणाऱ्या पोलिसांना आज क्रीडांगणावर खेळाडूंच्या पोशाखात पाहून अभिमान वाटतो. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ‘महा ऑलिंपिक’ असून,…
प्रशासन आणि उद्योगांत ‘एआय’ मुळे मोठे बदल- मुख्य सचिव राजेश अग्रवाल – महासंवाद
मुंबई, दि.२४ : भविष्यात ‘एआय’ केवळ माहिती प्रक्रिया करण्यापुरते मर्यादित न राहता प्रशासन, उद्योग आणि दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवेल असे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. भारतीय लोकप्रशासन…
उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी निधी कमी पडणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. २४ (जिमाका) : उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी व वंचित भागाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे, या योजनांची उर्वरित कामे…
जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांसाठीच्या निविदा तात्काळ काढा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली दि. २४ (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा विषयक सोयी सुविधांच्या निविदा तात्काळ काढून कामे मार्गी लावावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा…
कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन व्हावे- राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
मुंबई, दि. २४ : आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग विविध क्षेत्रात मोठी भूमिका बजावणार आहे. त्याचे लाभ जसे अनेक आहेत तसेच त्यातून अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात.…