सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’ – महासंवाद
सातारा, ०४ : पाटण तालुक्यातील सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात साजरा होत असलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’ हा संस्कृती, पर्यटन आणि उद्योजकतेचा संगम ठरत आहे. पारंपरिक कला, साहसी पर्यटन आणि अनुभवाधारित…
मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दिंडोरीच्या घटनास्थळाची पाहणी – महासंवाद
नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दुपारी दिंडोरी येथे अपघात झालेल्या घटनास्थळाला भेट देत कार अपघाताची माहिती घेतली. दिंडोरी येथे कार विहिरीत…
गारपीटग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; तात्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश – महासंवाद
नाशिक, दिनांक 4 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश…
Dindori Accident : …तर दिंडोरी अपघाताची घटना घडली नसती, निष्पाप जीवांचे प्राण वाचले असते, स्थानिकांचा नेमका आरोप काय?
विहिरीचा कडा आणि रस्ता दोन्ही सिमेंट काँक्रीटचे आहेत. तसेच रस्त्याचा शेवट काही अंतर आधीच केला असता तर निष्पापांचे प्राण वाचले असते, असा दावा स्थानिकांनी केला आहे. स्थानिकांनी या प्रकरणी प्रशासनावर…
गडचिरोलीत जमीन संपादन शेतकरीहित जपूनच; जबरदस्ती नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. ४ : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित उद्योगासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्ती केली जाणार नाही आणि संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योग्य…
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना प्रशासकीय पातळीवर प्राधान्य द्यावे – महासंवाद
नाशिक, दि. ४ एप्रिल, २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू केलेल्या कामांना प्रशासकीय पातळीवर सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश…
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार -पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद
धुळे, दिनांक ४ एप्रिल, २०२६ (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही धुळे…
‘समग्र शिक्षा’ अभियानाच्या भविष्यातील आराखड्याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविले -महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेची माहिती – महासंवाद
मुंबई, दि. ४ – ‘समग्र शिक्षा’ ही केंद्र शासनाची योजना देशात सर्वत्र राबवली जाते. समग्र शिक्षा योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित असल्याबाबत केंद्र शासनामार्फत कळविण्यात आलेले होते. या योजनेअंतर्गत…
Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’, सभापती निवडीवर शिवसेना-राष्ट्रवादीचा बहिष्कार अन् नाट्यमय घडामोडी
सातारा जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ बघायला मिळाला. शिवसेना आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीत बहिष्कार टाकला. तर दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रवादीच्या दोन फुटीर सदस्यांना सभापतीपद देण्यात आलं. (फोटो– महाराष्ट्र…
Mumbai Crime : मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान टोळीचा पर्दाफाश, अल्पवयीन मुलांसोबत नको-नको ते केल्याचा आरोप
मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान टोळीचा पर्दाफाश झाला आहे. बाबू खानची टोळी अल्पवयीन मुलांचं अपहरण करायची. यानंतर पीडित मुलांना किन्नरांसारखी वेशभूषा करुन देहव्यापार किंवा भीक मागायला भाग पाडायची, असा आरोप…