Jyoti Waghmare | राजकारणाचा स्तर ढासळतोय, आता थांबलं पाहिजे, वाघमारे स्पष्टच बोलल्या
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Mar 2026, 6:15 pm Follow #jyotiwaghmare #shivsena #eknathshinde #rupalichakankar #ashokkharatcase #ncp राज्यातील महिला अत्याचाराच्या बातम्या मनाला वेदना देणाऱ्या आहेत. हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर, सावित्री…
Mumbai Metro : मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो 3 एप्रिल पासून सुरु होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मिरा-भाईंदरच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रो 3 एप्रिलपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Sangli Crime : सांगलीच्या कारागृहात गँगवार, दोन टोळ्या समोरासमोर; 16 जणांकडून दोन सराईत गुंडांना विटांनी बेदम मारहाण
सांगली कारागृहात दोन टोळ्यांमध्ये भीषण राडा झाला असून १६ जणांच्या टोळीने सराईत गुन्हेगार पवन साळुंखे आणि मेघशाम जाधव यांना विटांनी बेदम मारहाण केली. कारागृहाच्या खुल्या मैदानात झालेल्या या गँगवारमुळे मोठी…
Raigad News : रायगडमध्ये हेल्मेटशिवाय प्रवास करणे महागात पडणार, पोलिसांकडून ‘नो हेल्मेट, नो राईड’ मोहीम
रायगडमध्ये आता हेल्मेटशिवाय प्रवास करणं महागात पडणार आहे. कारण रायगडमध्ये पोलिसांकडून कडक मोहीम राबवण्यात येणार आहे. ‘अंतर काहीही असो, हेल्मेट आवश्यक’, असं पोलिसांचं म्हणणं आहे. रायगडमध्ये तीन वर्षांत 225 हून…
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचा राज्यात द्वितीय क्रमांक – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. 28 (विमाका): महाराष्ट्र शासनाच्या ‘150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. डिजिटल…
ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट : डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय – महासंवाद
ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, विस्तारलेल्या भौगोलिक सीमा आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते.…
राज्याच्या प्रशासकीय सुधारणांमध्ये नागपूर महसूल व पोलीस विभागाची दमदार कामगिरी – महासंवाद
१५० दिवस ई-गव्हर्नन्स मोहिमेमध्ये महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषदेला अनुक्रमे प्रथम, द्वितीय पुरस्कार नागपूर, दि. 28 : लोकाभिमुख व तत्पर पारदर्शक प्रशासनाच प्रत्यय सर्वसामान्यांना यावा, शासकीय कार्यालयाच्या कार्यपद्धतीमध्ये बदलत्या तंत्रज्ञानानुरूप…
जिल्हा परिषदेच्या ई -गव्हर्नन्स व सेवाकर्मी उपक्रमांची राज्यस्तरावर दखल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव – महासंवाद
नागपूर दि. 28– शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष मोहिमेत आणि सेवाकर्मी कार्यक्रमात नागपूर जिल्हा परिषदेणे उल्लेखनीय कामगिरी नोंदवत डिजिटल, पारदर्शक व नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने प्रभावी वाटचाल केली आहे. या मोहिमेअंतर्गत…
तंत्रज्ञानाद्वारे जनसेवेचा नवा आदर्श; ठाणे पोलीस आयुक्तालयाचा गौरवपूर्ण प्रवास – महासंवाद
महाराष्ट्र शासनाच्या ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाने राज्यातील १२ आयुक्तालयांच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून प्रशासकीय उत्कृष्टतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. २८ मार्च २०२६ रोजी मुंबई…
ई-गव्हर्नन्समध्ये पर्यावरण विभाग पाचव्या स्थानी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव – महासंवाद
मुंबई, दि. 28 : राज्य शासनाच्या ‘150 दिवसांच्या कृती आराखडा’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत 159.29 गुणांसह मंत्रालयीन विभागांमध्ये पाचवे स्थान पटकावले…