बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
बीड, दि. 26 शासन बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे या पुढील काळात विकासाची ही गंगा वाहती रहावी यासाठी भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. त्याला नागरिकांनी देखील साथ द्यावी,…
सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना माफक दरात तपासणीची सुविधा – पालकमंत्री अतुल सावे
नांदेड-ललिता पिल्लेवार डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे पीपीपी (PPP) तत्त्वावर अत्याधुनिक सिटीस्कॅन व एमआरआय सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे…
महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर, दि. 26 जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात विविध विकासकामे सुरू आहेत. 2028 पर्यंतचा जिल्ह्याच्या समग्र विकासाचा आराखडा आपण दृष्टीपथात ठेवलेला आहे. महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. याअनुषंगाने शासनाच्या प्रत्येक…
भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
परभणी, दि. 26 आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला…
कर्तव्यपथावर महाराष्ट्र संस्कृतीचा जयघोष; ‘गणेशोत्सव’ चित्ररथाने वेधले जगाचे लक्ष
नवी दिल्ली-राजू पिल्लेवार देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आज राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. भारतीय लष्करी सामर्थ्य, विविधतेतून एकता दर्शवणारे चित्ररथ आणि अंतराळ क्षेत्रातील भारताची…
कुंभमेळ्याशी निगडित कामे मोहिमस्तरावर पूर्ण करावीत
नाशिक, दि. 26 नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याशी निगडित विविध विकास कामे मोहिमस्तरावर पूर्ण करावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती…
समाजातील दुर्बल घटक जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू – पालकमंत्री डॉ. वुईके
चंद्रपूर, दि. 26 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनी, आदिवासी, वंचित यांच्यासह दुर्बल घटकांना विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी विनय…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे
नांदेड-ललिता पिल्लेवार नांदेड जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. हे अभियान गावांच्या सर्वांगीण विकासासाठीची ऐतिहासिक संधी असून लोकसहभागातूनच ते यशस्वी होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री…
शेतकरी, आरोग्य, शिक्षण व रोजगारासाठी शासनाची भरीव कामगिरी – पालकमंत्री नरहरी झिरवाळ
प्रजासत्ताक दिनी राज्य शासनाचा विकासाचा संकल्प; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार हिंगोली, दि. 26 जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी आणि लोककल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांमुळे शेतकरी,…
जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री अतुल सावे
देशभक्तीपर गीतावर शालेय मुलांची कवायतीने वेधले सर्वांचे लक्ष; पोलीस व विविध पथकाचे लक्षवेधी संचलन नांदेड-ललिता पिल्लेवार भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत…