‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये स्वयंसेवी संस्था व महिला बचत गटांचा सहभाग वाढवावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. १४ : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग वाढवावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. निर्मल…
कर्जत – जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांना ‘वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने’अंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर – महासंवाद
अहिल्यानगर, दि. १४ : “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन २०२५ – २६” अंतर्गत कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील १५ गावातील विविध तांडा, वाडी व वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी १…
खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
मुंबई, दि. १४ : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट गाव आणि परिसरात तातडीने क्षेत्रीय पातळीवर पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व…
आपलं मंत्रालय – महासंवाद
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याने साथ सोडली, शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश
काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली…
महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये EVM मुळे मोठी अडचण? मध्य प्रदेशची मदत घ्यावी लागणार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Election News: राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची तयारी पूर्ण करण्यात आली असली तरी ईव्हीएमच्या तुटवड्याने महानगरपालिका निवडणुका लांबू शकतात. मात्र या निवडणुका आता दहावी-बारावीच्या परीक्षांनंतर मार्च-एप्रिलमध्ये होऊ शकतात. महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये…
भरधाव पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक; जुन्या कात्रज घाटात भीषण अपघातात दोन जण ठार
Pune PMPML Bus Accident: जुन्या कात्रज घाटात भरधाव पीएमपीएमएल बसने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास भिलारेवाडी वळणाजवळ हा अपघात…
नागपुरकरांच्या नावे नकोसा रेकॉर्ड! अश्लील शेरेबाजीत देशात पहिला नंबर; भादंविच्या कलम 294अंतर्गत सर्वाधिक गुन्हे
NCRB Report : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत भादंविच्या कलम २९४ अंतर्गत केवळ ४८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, हे विशेष. २०२३मध्ये देशभरात या कलमांतर्गत एक हजार ६३ गुन्हे दाखल करण्यात आले. nagpur…
मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा; खड्डे, उघड्या ‘मॅनहोल’मुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मिळणार भरपाई
Mumbai News: खड्डे किंवा उघड्या ‘मॅनहोल’मुळे मृत्यू झाल्यास वारसांना सहा लाख, तर जखमींना ५० हजार ते अडीच लाख रुपयांच्या भरपाईचा आदेश न्यायालयाने दिला आहे. mumbai hc(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई :…
मध्यस्थी : वाद मिटविण्याचा सौहार्दपूर्ण मार्ग – महासंवाद
वाद हे मानवी समाजातील अपरिहार्य वास्तव आहे, पण त्याचे समाधान सौहार्दपूर्ण पद्धतीने करणे ही खरी प्रगती आहे. हाच विचार लक्षात घेऊन भारत सरकारने मध्यस्थता कायदा, 1923 लागू केला. या कायद्याचा…