• Fri. Jul 3rd, 2026

    Month: May 2025

    • Home
    • सोनं नेलं, तक्रार केली, मग मागे का घेतली? वानवडी पोलिसांवरील आरोपांमुळे निर्माण झाला संभ्रम

    सोनं नेलं, तक्रार केली, मग मागे का घेतली? वानवडी पोलिसांवरील आरोपांमुळे निर्माण झाला संभ्रम

    Pune Crime News : कर्नाटकातील बल्लारी येथे सराफा व्यवसायिकासोबत पोलिसांनी दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. सराफा व्यावसायिक कपिल मफतलाल जैन यांनी पुण्यातील वानवडी पोलिसांवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल…

    वैनगंगा नदीत ३ भावी डॉक्टर बुडाले, मित्रांसोबत सुट्टी घालवणे महागात, शोध सुरू

    Authored byशितल मुंढे | Contributed by निलेश झाडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 May 2025, 8:14 pm Chandrapur News : चंद्रपूरमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. वैनगंगा नदीत बुडून…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन – महासंवाद

    पुणे, दि. 10 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी…

    बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ४६ टक्के वाढ – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट  – महासंवाद

    मुंबई, दि. १० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (बार्टी) संस्थेत मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात…

    महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध – महासंवाद

    मुंबई 10: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक 18 मे 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 साठी पात्र उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in…

    विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    भोपाळ, दि. 10 : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण…

    खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद

    खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक चंद्रपूर, दि. 10 मे : खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या हंगामावरच शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह होतो. त्यामुळे जिल्ह्यात खते, बियाणे यांची…

    मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद

    महाराष्ट्र सागरी मंडळाची आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी, दि.१० (जि.मा.का.) : आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असून मालवण हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मालवण बंदरामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाने वाहनतळ…

    खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न सातारा दि.10 : भारतीय हवामान विभागाने 103 टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे खरीपातील पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे.…

    भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यात रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    सातारा दि.10 : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी…

    You missed