Bhiwandi Fire : भिवंडीत आगडोंब, चार मजली इमारत कोसळली, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या
Bhiwandi Fire Breaks Out : भिवंडीतील राहनाळ गावात एका फर्निचर गोदामाला भीषण आग लागली, ज्यामुळे परिसरातील चार मजली इमारत कोसळली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान मागील 10 तासांपासून शर्थीचे…
Pune News : पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या
Pune Crime News : पुण्यात कोंढवा परिसरात एका घरावर अज्ञात व्यक्तीने एअरगनने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. मनोज कानडे यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी तत्परतेने…
हिंगोलीत वावटळीने उडाला मुलीच्या लग्नाचा मंडप, सहा पाहुणे जखमी; घटनेचा थरारक व्हिडिओ!
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापूर येथे एक लग्न सोहळा सुरु होता. अशातच अचानक आलेल्या वावटळीचा कहर पाहायला मिळाला. विजय देविदास आडे यांच्या मुलीच्या लग्नासाठी उभारलेला मंडप वावटळ वाऱ्याने उडून गेला.…
अकोला हादरलं! सुशिक्षित कुुटुंबातील १४ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, सुसाईड नोट सापडली पण…
Akola News : अकोल्यात सुशिक्षित कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे. तिच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या सुसाईड नोटमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (फोटो– Lipi) प्रियंका जाधव,…
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी – महासंवाद
oplus_0 पुणे, दि.२६: गाळ साचल्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी होते. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणातील गाळाच्या प्रमाणाचे सर्वेक्षण करून गाळ काढण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री…
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारती विद्यापीठाला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता प्रयत्न करावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
पुणे, दि.२६: शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीच्या मूल्यांकनाकरीता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात येतात; या स्पर्धेत भारती विद्यापीठाला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल,…
यशदा येथे ग्रामविकास विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात – महासंवाद
पुणे, दि. २६: ग्रामविकास विभाग प्रगतीपथावर घेऊन जाण्यामध्ये जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक असून ग्रामविकासाला अधिक चालना देण्यासाठी व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन ग्रामविकास…
राज्यात 5023 पाकिस्तानी; ‘त्या’ 107 जणांनी सरकारची चिंता वाढवली; धडकी भरवणारी माहिती समोर
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये ४ दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पर्यटकांची संख्या जास्त आहे. पहलगाममध्ये असलेल्या बैसरण खोऱ्यात फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला.…
मोक्का गुन्ह्यातील आरोपी एकाच जागी का? सुरेश धसांचा बीड प्रशासनाला प्रश्न
Authored byमानसी देवकर | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Apr 2025, 2:56 pm युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या बीडच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. भाजपा आमदार सुरेश…
मुंबईत किती पाकिस्तानी? पोलिसांकडून आकडेवारी जारी, पहलगाम हल्ल्यानंतर आजपासून मोठी कारवाई
Pakistani In Mumbai : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारने भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना…