आजपर्यंत पार पडलेली अ. भा. मराठी साहित्य संमेलने… – महासंवाद
साहित्य संमेलनामुळे समाज अधिक सुसंस्कृत, विचारी व विज्ञाननिष्ठ, विवेकवाद आणि मानवतावाद या त्रिसूत्रीने आधुनिक होण्यास मदत होते…नवी दिल्ली येथे पार पडत असलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर…
सक्षम, समर्थ, कल्पक समाजाच्या निर्मितीसाठी संमेलनाला लागणारा निधी ही भांडवली गुंतवणूक – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी – महासंवाद
नागपूर,दि. १२: साहित्य संमलने ही सुद्धा एक व्यापक चळवळ आहे. ही चळवळ युवकांनी निर्माण केलेली आहे. साहित्यामधून, वाचनातून भाषिक समाज समृध्द होत जातो. संमेलने हा या…
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी – महासंवाद
नवी दिल्ली दि. 12 : मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली या…
जुईनगर येथे रंगणार दशावतारी नाट्य महोत्सव – महासंवाद
मुंबई, दि. 11 : दशावतारी नाट्य महोत्सव नवी मुंबई मधील जुईनगर बॉम्बे बंट्स असोसिएशन, येथील सभागृहात दि. १३ ते १८ फेब्रुवारी २०२५, या कालावधीत आयोजन करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य…
तब्बल ७० वर्षांनी दिल्लीत रंगणार अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा… – महासंवाद
नवी दिल्ली येथे तब्बल ७० वर्षांनंतर होऊ घातलेले ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. मराठीला अनेक वर्षांच्या मागणीनंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या संमेलनाचे…
‘जल जीवन मिशन’ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई दि. 12 : जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून योजना सुरळीत असल्याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी…
साहित्य सोनियाच्या खाणी… – महासंवाद
नवी दिल्ली येथे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी १९५४ साली नवी दिल्ली येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. तथापि, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाच्या…
बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’ राबविणार – अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह – महासंवाद
मुंबई, ता. १२ : बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. तसेच ‘बालस्नेही पुरस्कार’ दिले जाणार असल्याची घोषणा राज्य बाल…
आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा – महासंवाद
मुंबई, दि. १२ : ‘मुंबई टेक वीक २०२५’ या आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. टेक आंत्रप्रेन्योअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) सोबत झालेल्या विशेष बैठकीत…
चंद्रपूरच्या मराठी साहित्य संमेलनाचा उजाळा – महासंवाद
मराठीला नुकताच ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…