बालभारती : ज्ञानाचा वैभवशाली वारसा – महासंवाद
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अर्थात बालभारतीच्या स्थापनेला नुकतीच ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील अठ्ठावन्न वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा…
मालमत्तांचे व्यवस्थापन, निधी स्रोत बळकटीकरणासाठी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
मुंबई दि. १४: पाटबंधारे महामंडळाकडील स्थावर मालमत्तांचे व्यवस्थापन नियोजन, निधी स्त्रोत बळकटीकरण व उभारणी, व्यावसायिक तत्त्वावर प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रतिथयश खासगी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना…
राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा – महासंवाद
मुंबई, दि.१४ : राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (दि. १४) गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाचा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आढावा घेतला. कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी…
महालक्ष्मी सरसच्या रंगतदार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा तडका – महासंवाद
मुंबई, दि.१४ : मुंबईतील बीकेसी, वांद्रे पूर्व येथे महालक्ष्मी सरसमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध हस्तकला, चविष्ट पारंपरिक पदार्थ आणि ग्रामीण उद्योजकांच्या उत्कृष्ट उत्पादनांचा भव्य संगम पहायला मिळत आहे. याच भव्य सोहळ्यात मराठी…
‘९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण – महासंवाद
मुंबई दि. 14 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नवी दिल्ली येथे ’98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे’. त्याअनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित…
सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह – महासंवाद
महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर लागू करावेत महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली स्थापन करावी कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले…
गरजूंपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहोचवा – आनंदराव अडसूळ – महासंवाद
नागपूर,दि. १४: अनुसूचित जाती -जमाती प्रवर्गातील अनेक लोक आजही सामाजिक न्यायाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. या वर्गाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठीच शासनाने विविध योजनांची निर्मिती केली. गरजू…
गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! – महासंवाद
नवी दिल्ली, दि. 14 – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्याच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार असल्याचे…
घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे – महासंवाद
जिल्ह्यात ८४ हजारांहून अधिक घरकुलांना मंजुरी; जळगाव, दि. १४ (जिमाका): जिल्ह्यास एकूण 90 हजार नवीन घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत 84,600 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. दिलेले उद्दिष्ट वेळेत…
शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
प्रदर्शनात २८८ स्टॉल्स , ३८१ शेतकरी सहभागी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची रंगत अमरावती दि. १४ (जिमाका) : प्रत्येक भागातील जमीन वेगळी असल्यामुळे वेगवेगळी पीके घेण्यात येतात .यासाठी आपण घेत असलेल्या पिकांना…