• Mon. Jul 6th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • १७ कातकरी कुटुंबांना मिळाल्या त्यांच्या हक्काची जमिनी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

    १७ कातकरी कुटुंबांना मिळाल्या त्यांच्या हक्काची जमिनी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

    मुंबई, दि. १२ : सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृह सुद्धा आज पाणावले होते. त्याचवेळी एका ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षणाचे साक्षीदार सुद्धा…

    गाळमुक्त धरण : गाळयुक्त शिवार योजना  

    विशेष लेख : विविध जलस्त्रोतांमधून आपल्याला पाणी उपलब्ध होत असते. मात्र या उपलब्ध जलस्त्रोतांपैकी अनेक बंदिस्त जलाशयांमध्ये पाण्याबरोबर गाळ साचून राहिला आहे‌. वर्षानुवर्ष पाण्यात राहिलेला आणि कुजून सुपीक झालेला हा…

    कायदा, सुव्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची – पालकमंत्री उदय सामंत

    रायगड दि. १२ (जिमाका): अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये अलिबाग शहरात असल्याने जिल्ह्यातील नागरिक शासकीय कामानिमित्त मोठ्या संख्याने अलिबाग शहरात येत असतात. तसेच अलिबाग…

    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 12 – संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळच्या शिष्टमंडळाने…

    माजी आमदार दिवंगत वल्लभ बेनके यांच्यावर हिवरे बुद्रुक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    पुणे, दि. १२: जुन्नरचे माजी आमदार दिवंगत वल्लभ बेनके यांच्यावर हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी…

    मी कोणता निर्णय घ्यावा? आता याला फार उशीर झालाय, पंकजांच्या मनात नेमकं काय?

    बीड: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात गाव चलो अभियान राबविले जात आहे. याच अभियानांतर्गत पंकजा मुंडेंनी बीड तालुक्यातील नारायण गड येथे नगद नारायणाचे दर्शन घेऊन अभियानाची सुरुवात…

    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम

    पुणे, दि.१२ : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण…

    दुर्दैवी! क्रिकेट खेळण्यासाठी गेला; मात्र पुन्हा परतलाच नाही, रत्नागिरी तरुणासोबत काय घडलं?

    रत्नागिरी: अलीकडे युवा वर्गामध्ये ही हृदयविकाराच्या झटक्याचे किंवा अन्य ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यात ओंमळी या गावी घडली आहे. क्रिकेट…

    राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे मंगळवारी वितरण; ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारासह विविध क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कारांचेही होणार वितरण              

    मुंबई, दि. 12 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार,…

    हरभरा नेला असता, पण…; शेतकऱ्याचं पीक पेटवलं, हाता-तोडांशी आलेला घास हिरावला; शेतकऱ्याचा आक्रोश

    धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या वर्षी दभाषी गावातील भरत बडगुजर या शेतकऱ्याच्या शेतातील हरभरा पिक जळून खाक झाला असून यात सुमारे दोन लाखांचं नुकसान झालं आहे. ही आग…

    You missed