प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
महाराष्ट्रावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणुकीस उत्सुक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर, दिनांक 19 (जिमाका) : केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग…
उद्धव ठाकरेंचा दणका, भाजप-संघातील ११ बड्या नेत्यांचा ‘मातोश्री’वर पक्षप्रवेश
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश झाला
अजितदादा-भाजपचं शरद पवारांना आव्हान, बारामतीत यंदा सुप्रिया सुळेंसाठी रस्ता अवघड? वाचा…
बारामती : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्त्वाची गणल्या जाणाऱ्या बारामतीकडे आता सर्वांचेच लक्ष आहे. कारण २०१९ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर बदललेली राजकीय समीकरणे, पवार कुटुंबातच…
पालच्या खंडोबाच्या यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, सातारा जिल्हा प्रशासनाचे आदेश, वाचा सविस्तर
Satara News : पाल येथील खंडोबा यात्रेनिमित्त सातारा जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. भाविकांनी या बदलांची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
विद्येच्या माहेरघरात अघोरी प्रकार; मुलाला मानसिक आजारातून मुक्त करतो असे सांगत लुटले ३५ लाख
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 19 Jan 2024, 3:13 pm Follow Subscribe Pune News: मुलाला आजारातून मुक्त करण्याच्या निमित्ताने तब्बल ३५ लाख रुपये लुटल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी चंदननगर…
अन्न सुरक्षा १२ वर्षे वाऱ्यावर; अपिली न्यायाधिकरणाची अद्याप स्थापना नाही
मुंबई : अन्नपदार्थांचे उत्पादन आणि व्यवसायामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही घटकाकडून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड होऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा कायदा २००६मध्ये आणण्यात आला. त्या अंतर्गत निकृष्ट दर्जाचे उत्पादन नियंत्रित करण्यासाठी, तसेच…
मराठा आरक्षण आंदोलनास छत्रपती संभाजीनगरकर सज्ज; हजारो आंदोलक मुंबईत धडकणार, घराघरातून शिदोरी देणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुंबई येथील नियोजित मराठा आरक्षण आंदोलनासाठी शहर आणि जिल्ह्यातून हजारो आंदोलक सहभागी होणार आहेत. अंतरवाली सराटी येथून शनिवार, २० जानेवारी रोजी सकाळी आंदोलक मुंबईकडे…
भंगार विक्रीतून तब्बल ३०० कोटींची कमाई; मध्य रेल्वेची निर्धारित उद्दिष्टापलीकडे कामगिरी
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : वापराविना पडून असलेले खराब झालेले भंगार मध्य रेल्वेसाठी उत्पन्नाचे साधन ठरले आहे. मध्य रेल्वेने तब्बल तीनशे कोटी रुपयांचे भंगार विक्री केले. इतक्या मोठ्या रकमेचे भंगार…
Water Issue: अंबरनाथ तालुक्यात भीषण पाणीटंचाई; पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा
Ambernath Water Shortage : ग्रामीण भागातील अनेक गाव, पाड्यांत पाच दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी महिला, लहान मुलींची पाण्याच्या टाक्यांजवळ झुंबड उडत आहे.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी: स्वारगेट-कात्रज मेट्रो अंतिम टप्प्यात, लवकरच नागरिकांच्या सेवेत
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील बहुप्रतीक्षित स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या मेट्रोच्या विस्तारित मार्गाला गुरुवारी सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडून (पीआयबी) हिरवा कंदील मिळाला आहे. ‘पीआयबी’च्या मान्यतेमुळे प्रकल्पाचा आराखडा लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या…