मंदिरात जाण्यासाठी राहुल गांधींनी परवानगी घ्यायची का? भाजपची मस्ती जनता उतरवेन : पटोले
मुंबई : भारत जोडो यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला असून या भितीतून भारत जोडो न्याय यात्रेवर भ्याड हल्ले…
दोन तस्कर येणार; पोलिसांना गुप्त माहिती, सापळा रचून दोघांना अटक, कारमध्ये जे सापडलं ते पाहून…
ठाणे: डोंबिलीतील मानपाडा परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने (कल्याण) दोघांना अटक करत त्यांच्याकडून पटेरी वाघ सदृश्य या वन्यजीव प्राण्याचे कातडे, एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या…
ओमराजेंचा तगडा जनसंपर्क, महायुतीकडून २ उमेदवारांमध्ये स्पर्धा, धाराशिवमध्ये काय होईल?
धाराशिव : लोकसभा निवडणुक जाहीर व्हायला अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सध्या ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर करत आहेत. ही जागा लढविण्यासाठी काँग्रेस नेते बसवराज पाटील…
राज्यपालांच्या हस्ते राजभवन परिसरात श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना
मुंबई दि. 22 : अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर प्रतिष्ठापना समारंभाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजभवन येथील श्री गुंडी देवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज श्रीराम पंचायतन…
तिबेट निर्वासित संसदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई दि. २२ : तिबेटच्या १७ व्या निर्वासित संसदेच्या (TPiE) तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गेशे ल्हारामपा अटुक त्सेटन, धोंडुप…
ताडोबात जटायूच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण
चंद्रपूर, दि. 22 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध असलेले संरक्षित क्षेत्र आहे. वाघांच्या या भूमीत आता जटायू पक्षाचे संवर्धन होणार आहे. जैवविविधता संवर्धनातील ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. विशेष…
राममंदिर सोहळ्यानिमित्त कोराडी येथे सात हजार किलोचा प्रसाद
नागपूर दि. 22 : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानद्वारे सात हजार किलोचा रामहलवा प्रसाद आज तयार करण्यात आला. हा प्रसाद तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री…
विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्नशील – सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील
पुणे, दि. २२ : विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, नागरिकांना पतपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे…
अयोध्येतील राम मंदिर ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. २२ : अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील…
पोषण आहार पुरवठा बंद; २ महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उसनवारीवर धान्य खरेदी
Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 Jan 2024, 2:01 pm Follow Subscribe Wardha News: वर्धा जिल्ह्यातील सुमारे १,२२० शाळांना दोन महिन्यांपासून तांदूळ व इतर धान्य पोहचलेले…