• Thu. Jul 2nd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार होणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार होणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    एकिकृत “वंदे मातरम वनसेवा केंद्रां”ची निर्मिती करणार मुंबई, दि. 24 : राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प हे आपले वैभव आहे. हे वैभव जगापुढे येणे आणि पर्यटकांना त्याठिकाणी आकर्षित करण्यासाठी या सर्व…

    राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी २५०० कोटींच्या रोख्यांचा ३० जानेवारीला लिलाव

    मुंबई, दि. 24 : राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधित खर्चासाठी 12 वर्षे मुदतीच्या 2500 कोटींच्या रोख्यांची विक्री करण्यात येणार असून, या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कामास अर्थपुरवठा करण्यासाठी…

    रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावावीत – क्रीडा व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे

    मुंबई, २५ :- आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा व बंदरे विभागाची विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश क्रीडा, युवक कल्याण व बंदरे विकास मंत्री संजय…

    राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 24 – राज्यात एकूण 32 विमानतळे आहेत. यापैकी बऱ्याचशा विमानतळांची विकास कामे सुरू आहेत. अशा विमानतळांवरील विकासकामे कालबद्धरित्या पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत गडचिरोली…

    युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करू या ! – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

    मुंबई, दि. २४ : प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २५ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणूक प्रक्रियेची आस्था वाढावी यासाठी राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात…

    पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्ये आवश्यक – पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील

    मुंबई, दि.24 : पर्यटन क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्य प्राप्त व्हावीत म्हणून शासन भर देत असून पर्यटन मध्ये कौशल्य विकासाच्या विविध योजना आणल्या जात आहेत, असे पर्यटन संचालक डॉ. बी. एन.…

    मातीचा गंध शेतीकडे खेचून आणतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा दि. 24 :- मातीचा गंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त…

    जलयुक्त शिवार अभियान २.० मधील कामे तातडीने पूर्ण करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

    जलयुक्त शिवार अभियान २.० चा आढावा मुंबई, दि. २४ : ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे.…

    श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभासाठी २ लाखांपेक्षा जास्त खेळाडू सज्ज

    मुंबई, दि २४ : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ स्पर्धा २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार…

    रोजगार संधी उपलब्धतेसाठी लातूर येथे लवकरच ‘नमो रोजगार’ महामेळाव्याचे आयोजन – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    मुंबई दि. २४ : मराठवाड्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी लवकरच लातूर येथे ‘नमो रोजगार’ महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास विभागाचे सहकार्य घेण्यात येईल, असे महसूल,…

    You missed