उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा
मुंबई, दि. २३ : यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटं तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा!
मुंबई, दि. 23 – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयादशमी अर्थात दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने समाजातील अनिष्ट प्रथांवर विजय मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले…
‘उमेद’ अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. सामान्य/गरीब…
राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विजयादशमीनिमित्त शुभेच्छा
मुंबई, दि. २३ : राज्यपाल रमेश बैस यांनी विजयादशमी (दसरा) निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा सण अशाश्वतावर शाश्वताच्या व दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय…
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा
मुंबई, दि. २३: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा पवित्र सण असून या निमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना…
‘प्रधानमंत्री स्वनिधी’चा लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचवा – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर, दि. २३ : प्रधानमंत्री स्वनिधी योजना पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असून लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ सर्व संबंधित यंत्रणांनी पोहोचवण्यावर भर द्यावा, असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत…
दुष्काळासाठी हिवरेबाजारचे परफेक्ट नियोजन, १६ कोटी लिटर पाणी राखीव ठेवणार, पाण्याचा ताळेबंद सादर
अहमदनगर : यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीची चाहूल लक्षात घेता आदर्श गाव हिवरे बाजारने गावात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षीची गरज भागवून १६ कोटी लिटर पाणी राखीव…
महाराष्ट्रातील ‘या’ गावात करतात रावणाची पूजा; अमोल मिटकरींची गावाला भेट, मूर्तीची पूजा आणि आरती केली
अकोला: रामायणातील खल पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावणाला दसऱ्याला जाळण्याची परंपरा आहे. मात्र राज्यात एक गाव असं आहे, जिथे रावणाला जाळण्याची नव्हे तर रावणाच्या महापूजेची परंपरा आहे. ही परंपरा अकोला…
मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
मुंबई: मुंबईतील कांदिवलीमधील पश्चिम साई बाबा नगरमध्ये वीणा संतूर बिल्डिंगमधील ग्राऊंड फ्लोअरला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. या घटनेत दोघांचा मृत्यू…
चिटेघर प्रकल्पग्रस्तांना साखळी उपोषण थांबवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
सातारा दि. २३ (जिमाका): पाटण तालुक्यातील चिटेघर लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी चिटेघर प्रकल्पबाधित…