पोषण अभियान कार्यक्रमाच्या केंद्र व राज्य हिश्श्याच्या झालेल्या बदलाप्रमाणे राज्यात अंमलबजावणीस मान्यता
मुंबई, दि.१८: पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाच्या केंद्र व राज्य हिश्श्याच्या प्रमाणात झालेल्या बदलाप्रमाणे पोषण अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती महिला व बालविकास विभागाने…
चंद्रपूर जिल्ह्यातील पूर नियंत्रण आणि नुकसान प्रतिबंधक उपाययोजनांसाठी कामांचा आराखडा तयार करावा
मुंबई, दि. १८ : चंद्रपूर जिल्ह्यात पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक कामांचा परिपूर्ण आराखडा तयार करा आणि ज्या कामांचा मंत्रालय स्तरावर विविध विभागांशी पाठपुरावा आवश्यक आहे, त्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर…
दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी संचालक दशरथ तांभाळे यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. १८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कृषी पायाभूत विकास निधी योजनेबाबत’ कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांनी माहिती दिली आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि.19…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवार दि. २१ राेजी मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती
मुंबई, दि. १८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या…
राजधानीत सद्भावना दिनानिमित्त राजीव गांधी यांना अभिवादन
नवी दिल्ली, १८ : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकस मार्ग…
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राजकीय पक्षांची बैठक
मुंबई, दि. १८ : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे नोंदणीकृत राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अपर मुख्य सचिव…
कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना लवकरच वितरित होणार – पणन मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि.१८: सन २०२३ या वर्षातील कांदा उत्पादन हंगामामध्ये कांद्याचे बाजारभाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रती क्विंटल रू.३५० प्रमाणे २०० क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी सानुग्रह…
शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा, राष्ट्रभाषा शिकण्यास प्रेरित करा – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि.१८ : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणाला महत्व देण्यात आले असल्याचे नमूद करून पालक तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा व राष्ट्रीय भाषा शिकण्यास प्रेरित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश…
सहकार क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड !
सहकारातून अनेक लोकांची स्वप्न पूर्ण होतात. छोट्या व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांना मोठा उद्योग सुरु करण्याची संधी देणे व त्यांची उन्नती साधणे या उद्देशाने सहकार मंत्रालयाने डिजिटल पोर्टल सुरु केले आहे.…
युवकांना रोजगार व महानगरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
औरंगाबाद व नाशिक विभागाच्या वतीने ‘इंडस्ट्रियल मीट’ला प्रतिसाद औरंगाबाद, दि. 18 (विमाका) केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत झालेल्या ‘इंडस्ट्रियल मीट’च्या…