औरंगाबाद, जालना, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा
मुंबई, दि. 21 : औरंगाबाद – मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, हिंगोली व उस्मानाबाद या चार जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा…
मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई दि. २१ : मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृद व…
पारधी समाजाच्या लाभार्थींनी विविध योजनांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत
मुंबई, दि. २१ : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुक लाभार्थींनी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांसह ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले…
सर्वसामान्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
औरंगाबाद, दि. 21 (जिमाका) – केंद्र सरकारच्या आवास, पाणीपुरवठा, शिक्षण, शहरी विकास अंतर्गत सर्व पायाभूत सुविधा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे व समितीकडे अहवाल…
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्च अखेरपर्यंत शंभरटक्के खर्च करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.21 (जिमाका) : गतवर्षी जिल्हा सर्वसाधरणसाठी 411 कोटींचा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला होता. 99.71 टक्के निधी यंत्रणांनी खर्च केला आहे. यावर्षीसाठी 460 कोटींचा आराखडा जिल्हा सर्वसाधारण योजनेचा असून हा…
औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचा गृहनिर्माण मंत्र्यांनी घेतला आढावा
औरंगाबाद, दि. 21 (जिमाका) – म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचा आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आढावा घेतला. आज दुपारी मंत्री श्री. सावे यांनी म्हाडाच्या…
पाऊस न पडल्यास आवश्यक तेथे चारा छावण्यांसाठी संभाव्य आराखडे सादर करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.21 (जिमाका) : सद्यस्थितीत जिल्ह्यात 74 टँकर सुरु आहेत. ज्या गावांमध्ये पिण्यासाठी पाण्याच्या टँकरची मागणी येईल, त्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरु करावेत. तसेच आठ दिवसात पाऊस न पडल्यास ज्या…
सामाजिक वनीकरण विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सातारा दि.21 (जिमाका) : शेतकऱ्यांचे आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांबू लागवड मिशन सुरु केले आहे. या योजनेनुसार सामाजिक वनीकरण विभागाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे पालकमंत्री…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांची दि. २२, २३ व २४ ऑगस्टला मुलाखत
मुंबई, दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. वन्यजीव प्राणी हे निसर्ग…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे, विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव बिरवटकर सन्मानित
ठाणे, दि. 21 (जिमाका) :- राज्य शासनाच्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” समितीवर ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी यांची, तसेच राज्य व विभागीय अधिस्वीकृती समितीवर पत्रकार संजय…