राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड
मुंबई, दि. २५ : राज्य अधिस्वीकृती समिती – २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.…
रानभाज्या महोत्सव नव्हे हा आरोग्य जागर …!!
शहरी लोकांना आरोग्यदायी रानभाज्याची ओळख व्हावी, म्हणून राज्य शासनाच्या ‘आत्मा’ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि कृषी विभागाच्यावतीने ऑगस्टच्या मध्यात रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो. 25 ऑगस्ट रोजी लातूर मध्ये मुक्ताई…
अतिदुर्गम भागातील कच्च्या घरात राहणाऱ्यांच्या जीवनात पक्क्या घरकुलांनी हास्य फुलवले – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार : दिनांक २५ ऑगस्ट २०२३ (जिमाका वृत्त) : आदिवासी समाज हा अतिदुर्गम भागात झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या घरात राहतो. त्यांना हक्कांचे व कायमस्वरूपी पक्की घरे शबरी घरकुल योजनेच्या…
शिवगंगा खोऱ्यातील उद्योजकांच्या मुलभूत सुविधा पुरविण्याला प्राधान्य देऊ – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे, दि. 25 : शिवगंगा खोऱ्यातील उद्योजकांना वीज, रस्ता, पाणी आदी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासह त्यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय…
रामटेकसाठी उद्धव ठाकरेंचा फॉर्म्युला ठरला, खासदार कृपाल तुमानेंच्या अडचणी वाढणार कारण…
चेतन सावंत, मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला ८ ते ९ महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. देशातील २६ राजकीय पक्षांची आघाडी इंडिया आणि सत्ताधारी भाजप प्रणित आघाडी एनडीए यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरु…
राज्याच्या पहिल्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी राम नाईक
मुंबई, दि. २५ : भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यांत मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आता अंशतः बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची…
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता
मुंबई, दि. २५:- महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार…
लोकाभिमुख योजनांमुळे जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. २५ (जि. मा. का.) : केंद्र व राज्य शासनामार्फत जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या लोकाभिमुख योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या लाभांमुळे जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन होऊन त्यांचे जीवनमान उंचावत…
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
पुणे, दि.२५: पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की घरे, शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन…
Crime News : आईने दीड लाखांसाठी केली भयंकर डील, पोटच्या लेकीला हॉटेलमध्ये नेलं अन्…
नवी मुंबई : वेश्या व्यवसायाचे धंदे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक मुलींना कामाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. अशीच एक घटना कोपरखैरणेमध्ये राहणाऱ्या महिलेने स्वतःच्या मुलीचा…