आमची माती… आमचे सोयाबीन
सोयाबीनच्या उत्पादनात लातूर जिल्ह्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो. एकेकाळचा कापूस, उडीद पट्टा असलेला हा जिल्हा गेल्या दीड दशकात ‘सोयाबीन हब’ बनला आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन वाढण्यामागची कारणं, सोयाबीन बियाण्याची…
जिल्हा वार्षिक योजना : नवीन कामांसाठी निधी मागणी प्रस्ताव तातडीने सादर करावेत – पालकमंत्री गिरीष महाजन
लातूर, दि. 12, (जिमाका) : सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांसाठी मिळालेला 302 कोटी रुपये निधी पूर्णपणे खर्च झाला आहे. आता 2023-24 या आर्थिक वर्षात विकास कामांसाठी…
ग्राम विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि 12 ( जिमाका) : राज्यात रत्नागिरी जिल्हा विकासात अग्रेसर रहावा यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील विविध गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री…
महिलांनाही रोजगार देण्याची शासनाची भूमिका – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि 12( जिमाका) : तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देत असताना महिलांनाही रोजगार देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक ते सर्व आपण करु अशी ग्वाही त्यांनी…
पंढरपूर मंदिरे अधिनियमात सुधारणा
मुंबई, दि. 12 :- पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 यात सुधारणा करण्यात आली असून या अधिनियमानुसार सल्लागार परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांचा पदावधी, हा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर शासनाने नियुक्त केलेल्या सदस्यांचा पदावधीइतका…
बाल कामगारविरोधी लढा समाजाने तीव्र करावा – बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. श्रीमती सुशीबेन शाह
मुंबई, दि, 12 :- “बालकांना कामावर ठेवणे हा गुन्हा असून, नागरिकांनी पुढाकार घेऊन याला विरोध केला पाहिजे व मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. सोसायटी आणि हॉटेल मालकांनी बाल कामगारांना कामावर…
लग्नाच्या आठव्या दिवशी बायको माहेरी, फोनवर उडवीउडवी, सत्य समजताच नवरदेव हादरला
सातारा : विवाह म्हणजे सामाजिक बांधिलकी, विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन, विवाह म्हणजे विश्वास, नातेसंबंध जपणारी व जोडणारी आपली संस्कृती. पण याला हल्लीच्या काळात बट्टा लावण्याची नवीन पद्धत सुरू झाली…
परतवाडा धारणी घाटात मोठा अपघात, ST बस दरीत कोसळली, सुदैवाने झाडांमध्ये अडकली आणि…
ST bus accident : परतवाडा धारणी घाटात एसटी बसला मोठा अपघात झाला. ही बस दरीत कोसळली , मात्र मोठ्या झाडांमध्ये अडकल्याने प्रवाशांचा जीव वाचला. या बसमध्ये ६४ प्रवासी होते.
‘घाटी’ ला एमसीएच विंगची सर्वाधिक गरज; गुणवत्तापूर्व सेवेसाठी तज्ञ डॉक्टरांची मागणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: एमसीएच विंग ज्या घाटीतून हद्दपार करण्यात आली, त्याच घाटीत सर्वाधिक व सर्वस्तरीय रुग्णभार आहे आणि रुग्णसेवा देण्यासाठी निष्णात हातदेखील आहेत. मात्र रस्सीखेचमध्ये ही विंग आरोग्य…
पुणे-बेंगळुरू महामार्गावर २० मिनिटांत विठाई बस जळून खाक, आनेवाडी टोलनाक्याजवळ भीषण घटना
St Bus Fire At Anewadi Phata Satara : एसटी महामंडळाच्या बसला आग लागून आज मोठी घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नसली तरी आगीत बस जळून खाक झाली.…