हृदयद्रावक! त्याही चिमुकलीचा मृत्यू, बापानेच रागाच्या भरात दिले होते उंदीर मारायचे औषध
जालना : जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शहागढ गावात चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत वाद घातल्यानंतर रागाच्या भरात बापाने पोटच्या दोन्ही मुलींना उंदीर मारायचे औषध पाजले होते. यात एकीचा पाच दिवसांपूर्वी तर…
Monsoon News : यंदा मान्सून उशिराने येणार, मुंबईसह महाराष्ट्रात कधी बरसणार? वाचा हवामानाचा अंदाज
मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस ओसरला असून आता कडक उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. अशात यंदाचा मान्सून हा राज्यात उशिरा दाखल होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार,…
बारामतीत खळबळ! साडेतीन वर्षांच्या बालकावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, महिन्याभरात दोन हल्ले
बारामती : शहरातील खत्री इस्टेटमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक साडेतीन वर्षाचे बालक जखमी झाले आहे. दि.१६ रोजी दुपारी ही घटना घडली आहे.युवान केदार जाचक (रा. खत्री इस्टेट, कॅनॉल रोड, बारामती)…
नागपुरात पोलिसांची मोठी कारवाई; कुंटणखान्याच्या तळघरातून कुलूप तोडून ३० मुलींची सुटका
नागपूर : शहरातील देहविक्रयासाठी कुप्रसिद्ध वस्ती असलेल्या गंगा जमुना येथे गुन्हे शाखेसह पोलिसांनी छापा टाकून देहविक्रयासाठी आणलेल्या मुलींची मोठ्या प्रमाणात सुटका करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान ८ ते ९ ग्राहकांनाही…
मागासावर्गीयांचा शैक्षणिक विकास, सामाजिक न्याय विभागाच्या योजना खास
सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान सुरू करण्यात आले असून, शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत शासकीय योजना…
जमीन अधिग्रहण पद्धत, मोबदला देण्याची कार्यप्रणाली निश्चित करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. 16: सामूहिक आणि वैयक्तिक वनहक्क अंतर्गत प्राप्त झालेले वनपट्टे शासकीय किंवा निमशासकीय प्रकल्पासाठी संपादित केल्यानंतर जमीन अधिग्रहण करण्यासाठीची पद्धत आणि अधिग्रहित जमिनीसाठी द्यावयाचा मोबदला याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्यात…
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना
कोरडवाहू भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना” योजना शासनाने सुरू…
आधी उगवण चाचणी करा, मगच बियाणे पेरा
जिल्ह्यात खरीप हंगामास सुरुवात होत असून घरगुती सोयाबिन बियाणे उगवणे क्षमता तपासणी करुन शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासंदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांचा बरेचदा असा समज असतो की, प्रत्येक…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण-तरुणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. योजनेचे निकष : या योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरीता 18 ते 45 वर्ष वयोगटातील…
लघु पौष्टीक तृणधान्ये : ओळख आणि महत्त्व
कृषि क्षेत्राच्या विकास कार्यात लघु तृणधान्य पिके (राळा, वरई, बर्टी, नाचणी, कोडो, बाजरी व इतर ) बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षितच राहिली होती. परंतु या पिकांतील पौष्टिक मूल्यांचा विचार करता सद्यपरिस्थितीत उत्तम…