• Wed. Jul 1st, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला मारली टपली आणि पुढे गेला, जाब विचारताच घडले धक्कादायक

    दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला मारली टपली आणि पुढे गेला, जाब विचारताच घडले धक्कादायक

    डोंबिवली :डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील इंदिरा चौकात सकाळच्या सव्वा सातच्या सुमारास किरकोळ कारणावरून एका रिक्षा चालकास दोन व्यक्तींनी धारधार चाकूने हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर हल्ला…

    खारघरहून येताना मीनाक्षीताईंचा हात सुटला, अन् डोळ्यादेखत…मैत्रिणीने सांगितला भयावह अनुभव

    नवी मुंबई :आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित सोहळ्यातील दुर्घटनेच्या आठवणी अनेक श्री सदस्यांसाठी दुःस्वप्न ठरत आहेत. उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे १४ जणांना यावेळी मृत्यूने गाठले. वसई येथील…

    कोकणात जाताय?, मग ही बातमी वाचायलाच हवी, या कालावधीत परशुराम घाट वाहतुकीसाठी राहणार बंद

    चिपळूण :कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. २५ एप्रिल २०२३ ते १० मे या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परशुराम…

    Video : एकाच्या हातात स्टेअरिंग तर दुसऱ्याच्या हातात दोरी; दोरीचा वापर करत चालकाने चालवली बस

    नाशिक: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसच एक भयान वास्तव समोर आलं आहे. महामंडळाच्या अनेक नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु कल्याण जवळच्या विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरकडे जाणाऱ्या…

    राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय, अल्प कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा

    मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. हे लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नका, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ…

    कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एल-२० उपयुक्त – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

    मुंबई, दि. २० : कामगार ही एक मोठी ताकद असून त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने जी 20 परिषदेच्या अंतर्गत असलेले एल 20 हे उपयुक्त माध्यम असल्याचे कामगार मंत्री डॉ.…

    मुख्यमंत्री वॉर रुमशी निगडीत प्रकल्प गतीने पूर्ण व्हावेत यासाठी समन्वयाने कार्यवाही करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २० : मुख्यमंत्री वॉर रुमशी निगडीत सर्वच प्रकल्प राज्याच्या तसेच मुंबई महानगराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. त्याबाबत सर्वच यंत्रणांनी पुढाकार घेऊन कार्यवाही करावी. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत…

    अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २० : अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महाराष्ट्र…

    लातूर, सोलापूर जिल्ह्यांच्या सकारात्मक कामांचा ‘नागरी सेवा दिनी’ प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

    नवी दिल्ली, दि. २० : लोक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी राज्यातील लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांना शुक्रवारी ‘नागरी सेवा दिनी’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. दरवर्षी २१ एप्रिल…

    दौलतनगर परिसराचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

    सातारा दि. २० – दौलत नगर, मरळी ता. पाटण परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या बैठक…

    You missed