केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कर परताव्यापोटी ७४७२ कोटी रूपये
नवी दिल्ली, 12 :- केंद्र सरकारने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज वितरित केले असून, महाराष्ट्र राज्याला कर…
जी-२० प्रतिनिधींनी घेतले श्री संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन; याची देही याची डोळा अनुभवला पालखी सोहळा
पुणे, दि. १२: जी-२० ‘डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्यात उपस्थित देश विदेशातील प्रतिनिधींनी पालखी सोहळ्याला हजेरी लावत ‘याची देही याची डोळा’ महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवली. यावेळी काही प्रतिनिधींनी श्री…
जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामांमध्ये अधिक सर्वसमावेशकता व व्यापकता आवश्यक – पालकमंत्री गिरीष महाजन
▪️2022-23 आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चास मान्यता▪️बोगस बियाणे व खते आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्हा नियोजन समितीतून घेतल्या जाणाऱ्या कामांची व्यापकता व…
जिल्हा वार्षिक योजना : नवीन कामांसाठी निधी मागणी प्रस्ताव तातडीने सादर करावेत – पालकमंत्री गिरीष महाजन
लातूर, दि. 12, (जिमाका) : सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांसाठी मिळालेला 302 कोटी रुपये निधी पूर्णपणे खर्च झाला आहे. आता 2023-24 या आर्थिक वर्षात विकास कामांसाठी…
महिलांनाही रोजगार देण्याची शासनाची भूमिका – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि 12( जिमाका) : तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देत असताना महिलांनाही रोजगार देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक ते सर्व आपण करु अशी ग्वाही त्यांनी…
बाल कामगारविरोधी लढा समाजाने तीव्र करावा – बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. श्रीमती सुशीबेन शाह
मुंबई, दि, 12 :- “बालकांना कामावर ठेवणे हा गुन्हा असून, नागरिकांनी पुढाकार घेऊन याला विरोध केला पाहिजे व मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. सोसायटी आणि हॉटेल मालकांनी बाल कामगारांना कामावर…
लग्नाच्या आठव्या दिवशी बायको माहेरी, फोनवर उडवीउडवी, सत्य समजताच नवरदेव हादरला
सातारा : विवाह म्हणजे सामाजिक बांधिलकी, विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन, विवाह म्हणजे विश्वास, नातेसंबंध जपणारी व जोडणारी आपली संस्कृती. पण याला हल्लीच्या काळात बट्टा लावण्याची नवीन पद्धत सुरू झाली…
परतवाडा धारणी घाटात मोठा अपघात, ST बस दरीत कोसळली, सुदैवाने झाडांमध्ये अडकली आणि…
ST bus accident : परतवाडा धारणी घाटात एसटी बसला मोठा अपघात झाला. ही बस दरीत कोसळली , मात्र मोठ्या झाडांमध्ये अडकल्याने प्रवाशांचा जीव वाचला. या बसमध्ये ६४ प्रवासी होते.
‘घाटी’ ला एमसीएच विंगची सर्वाधिक गरज; गुणवत्तापूर्व सेवेसाठी तज्ञ डॉक्टरांची मागणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: एमसीएच विंग ज्या घाटीतून हद्दपार करण्यात आली, त्याच घाटीत सर्वाधिक व सर्वस्तरीय रुग्णभार आहे आणि रुग्णसेवा देण्यासाठी निष्णात हातदेखील आहेत. मात्र रस्सीखेचमध्ये ही विंग आरोग्य…
पुणे-बेंगळुरू महामार्गावर २० मिनिटांत विठाई बस जळून खाक, आनेवाडी टोलनाक्याजवळ भीषण घटना
St Bus Fire At Anewadi Phata Satara : एसटी महामंडळाच्या बसला आग लागून आज मोठी घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नसली तरी आगीत बस जळून खाक झाली.…