गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाला वेग
मुंबई, दि, 6 : राज्य शासनाने ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली असून पुणे येथे महामंडळाचे मुख्यालय कार्यान्वित झाले आहे. ऊसतोड कामगारांचे प्रश्न…
पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात आज बारमाही रस्ते – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि 6 – पाटण तालुक्यातील 130 गावे, वाड्या वस्त्यांवर बारमाही रस्ते नव्हते. आज अपवाद वगळता तालुक्यातील प्रत्येक गावात बारमाही रस्ते झाले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज…
सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहूया – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई दि. 5: नूतन गुळगुळे फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग मुलांना आधार देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. हीच सामाजिक बांधिलकी व मानवता धर्म जपत आपण सर्व नागरिक…
संशोधन समर्पित शैक्षणिक परिसर उभारल्यास सहकार्य- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि.५: पुण्यात संशोधनाला समर्पित शैक्षणिक परिसर उभारल्यास शासनातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईल; शैक्षणिक संस्थांनी संशोधनासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे…
बांदा येथील टेलिमेडिसिन हेल्थ केअर सुविधेचे लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिनची सुविधा उपलब्ध झाली असली तरी इतर 36 आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन सुविधा देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःहून पुढे आले आहेत,…
अन्न व औषध प्रशासनामार्फत २९ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त
मुंबई, दि.5 : अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांचा दर्जा खात्रीशीर रहावा तसेच ग्राहकांना सुरक्षित व आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावे यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेंतर्गत टीटीसी इंडस्ट्रियल…
डोंगराळ प्रदेशातील दळणवळण चांगले असणे महत्त्वाचे – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि 5 – डोंगराळ भागात दळणवळण चांगले असणे महत्त्वाचे आहे. ही गरज समजून डोंगरात वसलेल्या प्रत्येक गावापर्यंत रस्ते पोहचविण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.…
पोलिसांनी चांगली सेवा, कर्तव्य बजावून जनतेच्या मनातील स्थान कायम ठेवावे – पालकमंत्री रवींद्र चव्हाण
सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.) : पोलिसांच्या खाकी वर्दीची ताकद फार मोठी आहे. वर्दीधारी पोलिसांना पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आपल्या सेवा काळात पोलिसांनी चांगली सेवा, कर्तव्य बजावून…
नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे
औरंगाबाद, दि. 5 (जिमाका) : राज्याच्या विकासामध्ये कामगार हा महत्त्वाचा घटक असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कामगारांचा घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्यात येणार.…
पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन
सातारा दि. 5- पाटण तालुक्याच्या वैभवात भर घालणारी आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देणारी अशी सुंदर इमारत उभी राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण येथील प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन…