मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेत – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
पुणे, दि. १२: शेत रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये समावेश करण्यात…
कटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
पुणे, दि.१२: बारामती तालुक्यातील कटफळ येथे २० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहे. क्रीडा सुविधा विकसित करताना सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात यावा, या ठिकाणी राष्ट्रीय…
Tukaram Mundhe ऑन फायर, राज्यभरात कारवाईचा दणका, डेअरी चालकांच्या बैठकीत मुंढेंचा सल्ला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 5:09 pm #tukarammundhe #fda #milkadulteration, bjp, Devendra fadnavis, action against tobacco stallsआयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळयुक्त खाद्यपदार्थ्यांविरोधात…
Girish Mahajan | नाशिकनंतर आता जळगावच्या विधानपरिषदेच्या जागेचं काय?; गिरीश महाजन काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 4:32 pm #girishmahajan #ncp #nashikvidhanparishad #jalgaonidhanparishad #maharashtrapolticsनाशिक, जळगाव विधानपरिषदेवरून महायुतीत धूसफूस पाहायला मिळाली..नाशिक आणि जळगावच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता..नाशिकचा तिढा सुटला असून जळगावात मविआचे…
शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शहापूर येथे अंत्यसंस्कार – महासंवाद
सातारा, दि. १२ : शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर आज शहापूर ता. कराड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी…
दक्षिण मुंबई विभागातील अनधिकृत शाळा व वर्ग बंद करण्याचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. १२ : दक्षिण मुंबई विभागातील काही शाळा व शाळांमधील काही वर्ग अनधिकृतरीत्या चालविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी संबंधित शाळांना नोटीस बजावून अनधिकृतरीत्या चालविण्यात येत असलेल्या…
‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’साठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – प्रधान सचिव रणजीत सिंह देओल – महासंवाद
मुंबई, दि. १२ : राज्यातील निरक्षर नागरिकांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्रपुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम‘ प्रभावी माध्यम ठरणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील साक्षरता चळवळीला नवी दिशा मिळेल, असा…
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक…
चला, पाल्यांना मराठी शाळेत घालूया ! – महासंवाद
जून महिना उजाडला की नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागते. घराघरांत मुलांच्या शाळा प्रवेशाची लगबग सुरू होते. आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, हा प्रत्येक पालकासमोरील महत्त्वाचा प्रश्न असतो. अशा वेळी…
प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पार गावासाठी आता थेट ठाण्याहून एसटी; इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचे अनोखे मिलन
प्रतापगडाच्या पायथ्याशी बसलेलं पार गाव हे पर्यटकांना आकर्षित करत असते. या गावाला ऐतिहासिक, धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व मानलं जातं. या गावात जाण्यासाठी आता ठाण्याहून एसटी बस सेवा सुरु करण्यात…